
नवी देहली – अमेरिकेत आयोजित ‘टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धे’त भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना ९ जून या दिवशी झाला. यात भारताने पाकचा पराभव केला. आता पुढील ८ मासांनंतर, म्हणजे १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पाकिस्तानच्या लाहोर येथे ‘चॅम्पियन चषक’ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेचा सामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय संघाने खेळण्यास जाण्याविषयी भारत सरकारला निर्णय घ्यायचा आहे. अनुमती न मिळाल्यास आशिया चषकाप्रमाणेच पाकिस्तानला वेगळे नियोजन करावे लागणार आहे.

संपादकीय भूमिकापाकपुरस्कृत आतंकवादी काश्मीरमध्ये घुसून हिंदूंना ठार मारत असतांना पाकसमवेत कुठेच क्रिकेटचा सामना खेळू नये, अशी भूमिका आता सरकारने घेण्याची आवश्यकता आहे ! |
अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !