‘गोव्यातील वेलींग-प्रियोळ-कुंकळ्ये पंचायतीच्या १६ जुलै २०२३ या दिवशी झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवरून गदारोळ झाला. म्हार्दोळ पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ न्यून झाला. ग्रामसभेत विविध प्रश्नांवरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले.’ (१७.७.२०२३)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गदारोळ करणार्या लोकप्रतिनिधींना कधीच निवडून देऊ नका. लोकप्रतिनिधी समाजाला आदर्शच असले पाहिजेत !
गदारोळ करणार्या लोकप्रतिनिधींना कधीच निवडून देऊ नका. लोकप्रतिनिधी समाजाला आदर्शच असले पाहिजेत !
नूतन लेख
पशूंविषयीचे जुने कायदे रहित करून भारतीय संस्कृतीवर आधारित नवीन कायदे सरकारने करावेत ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
हिंदु युवती भ्रमित होण्यामागील कारण !
धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा !
राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !
परकीय आक्रमकांचा पराकोटीचा हिंदु धर्मद्वेष जाणा !
भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !