हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे सांगण्यापेक्षा मणीपूरचे मुख्यमंत्री कृती का करत नाही ?

 

 

मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह

‘हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे आवाहन मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यात हिंसाचार करणार्‍यांना केले आहे. त्यांनी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले.’

(२१.६.२०२३)