पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची रांग ५ ते ६ किलोमीटर अंतरापर्यंत जाते. आतापर्यंत भाविकांच्या सुरक्षेसाठी ४ छते उभारली जात होती; मात्र यंदाच्या वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल. यासमवेतच रांगेतच भाविकांना चहा, न्याहारी आणि भोजन देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > आषाढी यात्रेच्या निमित्ताने दर्शन रांगेत यंदा १२ छतांची उभारणी !
आषाढी यात्रेच्या निमित्ताने दर्शन रांगेत यंदा १२ छतांची उभारणी !
नूतन लेख
- सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस : नदी, तलाव, ओढे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे !
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !
- आषाढी पायी वारीचे २९ जून या दिवशी पंढरपूरकडे प्रस्थान !
- आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !
- हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !
- काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मशिदींमधून फतवे निघत आहेत ! – राम सातपुते, उमेदवार, महायुती