
नवी देहली – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी १७ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांविषयी पत्र लिहिले होते. ‘दोन्ही देशांनी शांततेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर आणि इतर वादग्रस्त सूत्रे सोडवली पाहिजेत’, असे शरीफ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. यावर शरीफ यांच्यावर पाकिस्तानमध्ये टीका करण्यात येत आहे. (यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते ! – संपादक)
Pakistan PM Shehbaz Sharif looks for ‘meaningful’ engagement with India, writes to PM Modi https://t.co/25CSd84JYk
— Republic (@republic) April 18, 2022
भारतातील पाकिस्तानच्या दूतावासाचे माजी उपायुक्त अब्दुल बासित यांनी ‘शरीफ यांची प्रतिक्रिया दुर्बल आहे. भारताला अजून सडेतोड उत्तर देता आले असते. काश्मीर हे सूत्र नसून वाद आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात आतंकवादाचे सूत्र उपस्थित केले होते; मात्र भारत समर्थित काश्मीरमधील हिंसाचाराचे काय ? कमांडर कुलभूषण जाधव याचे काय ?’, असे प्रश्न उपस्थित केले.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप