मुंबई – मालवणी भागातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा ठिकाणी जाऊन आम्ही हिंदूंमध्ये धारिष्ट्य निर्माण करणार आहोत. बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहे. मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. बांगलादेशमधील रंगपूर जिल्ह्यात दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे वरील मत व्यक्त केले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदु असुरक्षित ! – आमदार नीतेश राणे, भाजप
बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदु असुरक्षित ! – आमदार नीतेश राणे, भाजप
नूतन लेख
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !
- स्वामीभक्तांचा २० सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
- रेल्वे अपघाताचा प्रयत्न करणारे संशयित २७ वर्षांनंतर कह्यात !
- ३ महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळले
- ‘ठाणे खाडी पूल-३’ प्रकल्पातील मार्गिका १५ दिवसांत खुली !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमरावती येथे राम इंडस्ट्रिजला लागली आग !; अकोला येथे खासगी बसचा अपघात !