‘आजचा हिंदु समाज पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे. भारतात मुसलमानांना मारून टाकण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. ते मुसलमान आहेत, हे कारण पुरेसे आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी एका वर्षात १९ लोकांची हत्या केली. यात सर्वजण दलित किंवा मुसलमान होते, अशी गरळओक अलिगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केल्यामुळे परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गणेशाचे नाव असलेले मंडळ अशांना त्यांच्याकडे येऊ कसे देते ?
गणेशाचे नाव असलेले मंडळ अशांना त्यांच्याकडे येऊ कसे देते ?
नूतन लेख
- Floods in Mecca and Medina: मुसलमानांसाठी पवित्र मक्का आणि मदिना शहरांत पूर !
- Stones Pelted Harinarayan House : हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण
- TMC MLA Threatens Hindus : (म्हणे) ‘तुम्ही ३० टक्के, आम्ही ७० टक्के आहोत, गंगेत बुडवून टाकू !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर
- Muslim Women Attack : मुसलमान महिलांकडून पोलीस ठाण्यातच महिला पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस यांना मारहाण !
- वाचकांना आवाहन !
- काँग्रेसकडून मुसलमानांचे लांगूलचालन ! – योगी आदित्यनाथ