वीर सावरकर उवाच

क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्‍या समाज जीवनाचा प्राण होय. क्षात्रधर्म दुबळा झाला, तर सारे धर्म, सारी शास्त्रे, सार्‍या कला, राष्ट्राचे जीवनचे जीवन बुडालेच म्हणून समजा.

देहली विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात ‘सावरकर यांचे योगदान आणि दर्शन’ हा विषय समाविष्ट

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार एका विश्‍वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणे, हे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी लज्जास्पद !

राष्ट्र आणि धर्माभिमानी बालके हवीत !

‘बालसंस्कार’ विषय आल्यावर राष्ट्राचे भावी नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘बालक-युवक सक्षम, तर राष्ट्र सक्षम’ असा सरळ संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणी त्यांच्या वीरमाता जिजाबाई यांनी त्यांच्यावर रामायण-महाभारत यांतील कथा सांगून संस्कार केले.

वीर सावरकर उवाच

मिहिरगुल स्वधर्मीय असला, तरी राजकीयदृष्ट्या परकीय होता; म्हणून त्याला भारताचा शत्रू मानले आणि भारताचा जो प्रदेश त्याच्या हातात सापडला होता, त्या प्रदेशाला राजकीयदृष्ट्या मुक्त करण्यासाठी त्याच्याशी वैर मांडले.

खरी आणि न्‍याय्‍य राष्‍ट्रीयता !

हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाऱ्यांचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे ‘एकनिष्ठ हिंदू जातीय’ म्हणून भांडवल घेण्यात आम्ही भूषणच मानू; कारण आमच्या मते अशी जातीनिष्ठता म्हणजेच खरी आणि न्याय्य अशी राष्ट्रीयता होय !

सडामिर्‍या (रत्नागिरी) येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरीमध्ये सडामिर्‍या येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ये-जा करत असत. त्याच ठिकाणी ‘ने मजशी ने परत मातृभूमीला’ या काव्यपंक्ती स्तंभावर लिहिल्या होत्या , हा स्तंभ सद्य:स्थितीत या ठिकाणी दिसत नाही.

वीर सावरकर उवाच

एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्‍या आदी प्राणी जरी रहात असले, तरी ते घर त्‍यांचे नाही, तर ते त्‍या घरधन्‍याचे असते, त्‍याप्रमाणे या देशात जरी कितीही इतर लोक असले, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हिंदुस्‍थान आहे !

म्हैसुरू मुक्त विद्यापिठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने होणारा कार्यक्रम रोखण्याचा विद्यापिठाचा अयशस्वी प्रयत्न !

कर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यात टिपू सुलतान उदो उदो होणार, तर सावरकरांना वाळीत टाकण्याचाच प्रयत्न होणार, यात शंका नाही ! यावरून तरी काँग्रेसला निवडून चूक केल्याचे राज्यातील हिंदूंच्या लक्षात आल्यास तो सुदिन ठरेल !

राष्ट्र आणि धर्म हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत ! – दुर्गेश जयवंत परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

श्री लक्ष्मीनारायण देवस्थान कल्याणच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६५ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

वीर सावरकर उवाच !

अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारतविजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.