माहूरगड येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर मंदिर आणि अनसूया माता मंदिर यांसाठी ‘रोप वे’ उभारण्यासाठी ५१ कोटी रुपयांची संमती
विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देऊन भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागांत रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.