‘कदंब’ बसगाड्यांवरील पानमसाल्याची विज्ञापने हटवणार ! – कदंब महामंडळ
कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.
कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.
शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असतांना मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करत शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात प्रशासनाकडून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत शिक्षकांची परीक्षा घेण्याविषयी ठरले होते….
हिंदुविरोधी कृत्यांत मुसलमान महिलाही मागे नाहीत ! ‘आता मुसलमान युवती आणि महिला यांच्याशी मैत्री करायची का ?’ हे हिंदु युवती अन् महिला यांनी ठरवले पाहिजे !
एका शिक्षकाचे म्हणणे होते, ‘‘मुलांच्या भवितव्यापेक्षा या विज्ञापनांतून मिळणारी रक्कम मोठी नाही‘‘. याचप्रमाणे कॅसिनो जुगार आणि सनबर्न संगीत महोत्सव यांमुळे होणारी भावी पिढीची हानी पहाता त्यातून मिळणार्या महसुलाला काहीच किंमत नाही !
शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. या गुन्ह्यांच्या अन्वेेषणात हे ७६ शिक्षक अपप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याच्या विविध सरकारांच्या प्रयत्नांवर शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोप करणारे आता अशा घटनांमधून शिक्षणाचे इस्लामीकरण होत आहे, असे का म्हणत नाहीत ?
विद्यार्थ्यांना जे शिकवण्यात येते ते त्यांना ग्रहण होते का, तसेच अन्य गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी भविष्यात प्रत्येक शाळेत आणि परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात येतील
यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत.
मोठ्या प्रमाणात स्थानांतर होऊन शिक्षक जिल्ह्याबाहेर गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, तर अन्य काही शाळांमधील शिक्षकांची संख्या घटली आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक भरती करतांना सुधारित अटी लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
साक्षरतेचे प्रमाण अधिक अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही स्थिती लाजिरवाणी ! लोकसहभागातून शिक्षण स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक होणे प्रशासनासाठी लज्जास्पद !