मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !
‘आकाशातून पांढरा प्रकाश येत आहे आणि तो प्रकाश माझ्या सहस्रारचक्रातून देहात प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. मला सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या.