चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !

चैतन्य, आनंद आणि उत्साह देणारा मुंबई येथील श्री राजमातंगी महायज्ञ !

श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे अनुयायी यज्ञाच्या वेळी मंत्रोच्चार करत होते. तेव्हा मंत्रांचा शुद्ध उच्चार आणि स्पष्ट लयबद्ध आवाज ऐकून माझ्या मनाला पुष्कळ आनंद अन् उत्साह जाणवला.

पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटील यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटील यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सांगितले, ‘‘पू. आजी वेगळ्याच स्थितीत आहेत. ध्यानावस्थेत आहेत. अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी कोट्यावधी वर्षांची साधना लागते, तेव्हा कुठे ही अवस्था काही काळ अनुभवता येते. ऋषी जशी ध्यान-धारणा करतात, तशीच पू. आजींची स्थिती आहे.’’

‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. आजींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या साधकांनाही उच्च आध्यात्मिक अनुभूती आल्या. ‘ब्रह्मांडाचे दर्शन होणे’, ‘पोकळी अनुभवणे’, ‘निर्विचार अवस्था अनुभवणे’, अशा उच्च आध्यात्मिक अनुभूती साधकांना पू. आजींच्या काही क्षणांच्या दर्शनाने अनुभवता आल्या.

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेला भव्य दिव्य आणि चैतन्याची अनुभूती देणारा दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

‘देवीसह अनेक ऋषिमुनी आणि संत सूक्ष्म रूपाने तेथे उपस्थित राहून नियोजित महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडणार असल्याची जणू ग्वाही देत आहेत’, असे मला जाणवले.

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

‘यज्ञाच्या दिवशी सकाळपासूनच माझे मन पुष्कळ प्रफुल्लित होते. यज्ञ चालू असतांना माझ्या मनात कोणताही विचार नव्हता. माझे हात सतत नमस्काराच्या मुद्रेत होते. माझ्याकडून अधूनमधून भावपूर्ण प्रार्थना होत होती.

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’साठी यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवा करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’साठी यज्ञकुंडाच्या बांधकामाच्या संदर्भात सेवा करतांना आलेले अडथळे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् देवता यांची अनुभवलेली कृपा !

एका प्रसंगावरून गवंडी घाबरला आणि  ‘‘काम सोडून जातो’’, असे म्हणाला. आम्ही त्याला यज्ञाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने पुन्हा सेवा चालू केली. आम्ही प्रार्थना करत होतो आणि कृतज्ञता व्यक्त करत होतो.

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती !

‘सनातन संस्थेचे कार्य आरंभी एखाद्या लहानशा वेलीप्रमाणे होते आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला अन् माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्ताने संत आणि साधिका यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे !

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या निमित्ताने संत आणि साधिका यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे !

देवीची आरती चालू असतांना ‘श्री राजमातंगीदेवी कमळावर बसलेली आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा माझी भावजागृती होऊन माझा श्री राजमातंगीदेवीचा नामजप आपोआप चालू झाला.

तीर्थक्षेत्रासम चैतन्याची अनुभूती देणारा मुंबई येथे झालेला राजमातंगी महायज्ञ !

‘यज्ञस्थळी सजवलेले व्यासपीठ, म्हणजे जणू श्री राजमातंगीदेवीचा दरबारच आहे’, असे मला जाणवले. ‘व्यासपिठावरून पुरोहित जे मंत्रपठण करत होते, त्याचे चैतन्य सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

‘आकाशातून पांढरा प्रकाश येत आहे आणि तो प्रकाश माझ्या सहस्रारचक्रातून देहात प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले. मला सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या.