गोव्यात दहावीच्या परीक्षा रहित : आंतरिक परीक्षांच्या गुणांवरून उत्तीर्ण करणार
केंद्राशी समन्वय करून पुढील २ दिवसांत १२ वीच्या परीक्षांविषयी निर्णय घेणार
केंद्राशी समन्वय करून पुढील २ दिवसांत १२ वीच्या परीक्षांविषयी निर्णय घेणार
सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या का घटली ? हे शोधण्याचा प्रयत्न शासन किंवा शिक्षण खात्याकडून होत असलेला दिसत नाही.
सातारा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे.
जेवढी सेवा तेवढेच शुल्क या मागणीवर सातारा जिल्हा पालक संघ ठाम असल्याने शिक्षण विभागाने पालक संघाकडून कल दिल्यास खासगी शिक्षण क्षेत्रातील मनमानी कारभाराला चाप लागणार आहे, असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.
पुस्तके ही सकारात्मक विचार येण्यासाठी मार्गदर्शक असतात. पुस्तके जीवनात अमुलाग्र पालट घडवतात.
लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.
गोव्यात भाजपचे सरकार असूनही हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीरामसेना आणि श्रीरामसेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात प्रवेशबंदी घातली आहे.
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी त्यांच्या मुलासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.
‘मॉर्निंग स्टार स्कूल’सारख्या ख्रिस्ती मिशनरी शाळांची नोंदणी त्वरित रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी
स्वाध्याय अभ्यासमालेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.