
पुणे – महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रथमच अंतर्गत मूल्यमापन करून दहावीचा निकाल घोषित केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर ४८ विद्यार्थी शाळा आणि शिक्षकांच्या संपर्कात नसल्याने त्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाले नाही. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शंभर प्रतिशत असून राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल घोषित केला. कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यामुळे राज्यशासनाच्या निर्णयानुसार अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून सुधारित पाठ्यपुस्तके लागू होणार
मद्रास उच्च न्यायालयाने शाळेच्या भूमीवर चर्चच्या अनधिकृत बांधकामावर बंदी घातली