नामदेव महाराज दिंडीच्या मार्गातील खड्डे बुजवण्याच्या वारकर्यांनी केलेल्या मागणीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?
कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार्या पोलीस निरीक्षकांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आळंदी येथे होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान करण्यात आले.
संत नामदेव महाराज पुण्यतिथी
संत जनाबाई पुण्यतिथी
पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. सुलभा जोशीआजी यांचा आज वाढदिवस !