कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !
१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते.
१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते.
‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतः ईश्वर आहेत. त्यांना वरील कृती करण्याची आवश्यकता आहे का ?’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या सर्व कृती ते मला शिकवण्यासाठी करत आहेत.’
प.पू. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई कोणताही भेदभाव न करता सर्व साधकांची अतिशय प्रेमाने काळजी घेत असल्यामुळे तोच प्रेमभाव आम्हा साधकांमधे रुजला जाणे
प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे
श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले तेव्हा मला जाणवले, श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गरगर फिरत आहे. श्रीकृष्ण उठून येत आहे. चित्र सजीव झाले आहे.
‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.
‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’
एका वयस्कर गृहस्थांनी स्वप्नात येऊन ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे’, असे म्हणून उठवणे आणि ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे
४०० हून अधिक भक्त आणि साधक यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.