|

नवी देहली – भारतात वर्ष २०२० मध्ये द्रुतगती महामार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये ४७ सहस्र ९८४ लोकांचा, तर वर्ष २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३ सहस्र ८७२ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.
गडकरी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, वेग, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, भ्रमणभाषचा वापर इत्यादींचा समावेश आहे. मंत्रालयाने सर्व टप्प्यांवर सुरक्षा लेखापरीक्षणाद्वारे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रचना, बांधकाम आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा तज्ञांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन