प्रत्येक हिंदूने शौर्याची पूजा करणे काळाची आवश्यकता ! – केतन पाटील, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदूने शौर्याची पूजा करणे काळाची आवश्यकता ! – केतन पाटील, हिंदु जनजागृती समिती

आज अनेक हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदु लोकप्रतिनिधींच्या होणार्‍या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा अनेक घटना घडत आहेत आणि सेक्युलर (निधर्मी) पोलिसही गप्प रहातात. त्यामुळेच आज प्रत्येक हिंदु बांधवाने शौर्याची पूजा करणे, ही काळाची आवश्यकता आहे

अमरावती येथे रवींद्र वैद्य यांनी अन्नछत्राद्वारे लाखो लोकांची भूक भागवली !

अमरावती येथे रवींद्र वैद्य यांनी अन्नछत्राद्वारे लाखो लोकांची भूक भागवली !

कोरोनाच्या संकटकाळात शहरातील महादेव खोरी परिसरातील ‘वर्‍हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.

सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल

सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.

हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बारामती येथील विवाहितेची आत्महत्या

हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बारामती येथील विवाहितेची आत्महत्या

विवाहात सोने कमी दिल्याच्या कारणास्तव, तसेच विवाहानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी पतीकडून होणार्‍या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते.

मिरज शहरात बंदीचा आदेश झुगारून पशूवधगृहात जनावरांची प्रतिदिन कत्तल

मिरज शहरात बंदीचा आदेश झुगारून पशूवधगृहात जनावरांची प्रतिदिन कत्तल

यावरून प्रशासन आणि पशूवधगृहचालक यांच्याकाहीरी साटेलोटे आहे, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?

पाचगणी (जिल्हा सातारा) येथे मुंबईच्या पर्यटकांवर कारवाई

पाचगणी (जिल्हा सातारा) येथे मुंबईच्या पर्यटकांवर कारवाई

नियम मोडणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी. केवळ दंडाची कारवाई केल्याने नागरिकांवर वचक बसत नाही.

महापालिकेच्या अनुमतीविना रस्त्याचे खोदकाम केल्याने आस्थापनावर गुन्हा नोंद !

महापालिकेच्या अनुमतीविना रस्त्याचे खोदकाम केल्याने आस्थापनावर गुन्हा नोंद !

हा आस्थापनाचा मनमानी कारभार आहे कि महापालिकेतील कुणा अधिकार्‍यांचा पाठिंबा आहे ? हेही शोधले पाहिजे !

कोरोना महामारीतही पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ

कोरोना महामारीतही पुणे जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?