उजनीच्या पाणी प्रश्नावरून शेतकर्यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन !
उजनीतील ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रहित करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
उजनीतील ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रहित करण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
नवनीत या खासगी रुग्णालयातील रुग्ण परिसरात मुक्तपणे फिरत असून रोगाचा प्रसार करत असल्याने महानगरपालिकेकडून रुग्णालयाला नोटीस देण्यात आली आहे.
लहान मुलांचे ‘हिमोग्लोबिन’ न्यून असल्यास त्यांना कोरोनाचा अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने १८ वर्षे वयाखालील सर्व मुलांची ‘हिमोग्लोबिन’ तपासणी करणार.
मंदिर बंद असल्याने अडचणीत असलेल्या पुजारी कुटुंबांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचे अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारची अधार्मिक कृती केली जात आहे. हिंदु राष्ट्रात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवली जाईल !
मनुष्य शरीराने जातो; मात्र त्यांच्या स्मृती रहातात. स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबियांनी राबवलेला वृक्षारोपण उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील असंघटित कामगारांसाठी कार्यरत असणारे नंदकुमार केसकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
माण तालुक्यातील डाळिंब फळबागांना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून बहार धरलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
सनातनचे साधक श्री. राजू संभाजी बोंबले यांचे भाऊ विजय संभाजी बोंबले (४० वर्षे) यांचे १७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.