
संभाजीनगर – दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी (ऑर्डर) करणार्यांची संख्या वाढली आहे. अनेक व्यावसायिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘पेज’ चालू केले आहेत. त्याचाच अपलाभ घेत सायबर गुन्हेगारांनी अनेक उपाहारगृहांचे बनावट ‘पेजेस’ सिद्ध करून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ‘जून मासापर्यंत अग्रवाल आणि अन्य एका उपाहारगृहाच्या नावाने जवळपास ४० हून अधिक जणांची फसवणूक झाली आहे. नागरिकांनी ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी करतांना ‘पेज’, संपर्क क्रमांक यांची खात्री करावी. उपाहारगृहचालक तुमची वैयक्तिक माहिती मागत नाहीत, तसेच ‘ओटीपी’ विचारत नाहीत. त्यामुळे सतर्क रहावे’, असे आवाहन उपाहारगृह व्यावसायिक अंकित अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !