निधन वृत्त
विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा होत असलेला अपव्यय भरून देण्याचे दायित्व कोण घेणार ?
अशा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात समाजाला काय दिशा दिली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! ही अनैतिकतेची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !
आज अनेक हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदु लोकप्रतिनिधींच्या होणार्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा अनेक घटना घडत आहेत आणि सेक्युलर (निधर्मी) पोलिसही गप्प रहातात. त्यामुळेच आज प्रत्येक हिंदु बांधवाने शौर्याची पूजा करणे, ही काळाची आवश्यकता आहे
कोरोनाच्या संकटकाळात शहरातील महादेव खोरी परिसरातील ‘वर्हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.
विवाहात सोने कमी दिल्याच्या कारणास्तव, तसेच विवाहानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी पतीकडून होणार्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते.
यावरून प्रशासन आणि पशूवधगृहचालक यांच्याकाहीरी साटेलोटे आहे, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?