पाचगणी (जिल्हा सातारा) येथे मुंबईच्या पर्यटकांवर कारवाई
नियम मोडणार्यांना कठोर शिक्षाच हवी. केवळ दंडाची कारवाई केल्याने नागरिकांवर वचक बसत नाही.
नियम मोडणार्यांना कठोर शिक्षाच हवी. केवळ दंडाची कारवाई केल्याने नागरिकांवर वचक बसत नाही.
हा आस्थापनाचा मनमानी कारभार आहे कि महापालिकेतील कुणा अधिकार्यांचा पाठिंबा आहे ? हेही शोधले पाहिजे !
लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?
लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ सांगली वेल्फेअर असोसिएशन’, यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
दळवळण बंदी असल्याने रोजंदारीवर काम करणार्यांच्या साहाय्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘मिशन संवेदना’ नावाचा उपक्रम चालू केला.
कराड नगरपालिकेच्या वतीने नुकतेच ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये शहरातील ८ सहस्रांहून अधिक इमारतींवर सौरऊर्जा संयंत्र उपयोगात आणले असल्याचे पुढे आले आहे.
शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे आधारस्तंभ तथा कल्याण निवासी अष्टांग योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची १०२ वी जयंती बुद्धपौर्णिमेच्या शुभपर्वणीला मंगलमय वातावरणात साधेपणाने साजरी करण्यात आली.
हे निरुपण प्रतिदिन दुपारी ४ वाजता प्रारंभ होते आणि ते ४ जूनअखेर चालणार आहे. तरी ज्या भाविकांना याचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी लवकरात ९६५७० ३१८२२ यावर संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा.
महिलेला कोरोना झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यातच तिला मेंदू विकाराचाही झटका बसला होता. उपचारानंतर तिला घेण्यास आलेल्या तिच्या मुलाला आईच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे लक्षात आले. याविषयी त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ते सापडले नाही.