त्रिपुरा में हमारे मुसलमान भाईयों से क्रूरता की जा रही है ! – राहुल गांधी

बांग्लादेश के हिन्दू भाईयों के लिए राहुल गांधी क्यों नहीं बोल रहे हैं ?

(म्हणे) त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांसमवेत अमानुषता होत आहे ! – राहुल गांधी यांना कळवळा

गेल्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अमानुष आक्रमणाच्या वेळी ‘मी दत्तात्रय गोत्राचा असून जानवे परिधान करणारा हिंदू आहे’, असे सांगणार्‍या राहुल गांधी यांना कळवळा का आला नाही ?

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे, हे आता शंकराचार्यही म्हणू लागले आहेत. आता केंद्र सरकारने या दिशेने प्रयत्न करून राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) हा शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट करून या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

दरांग (आसाम) येथे अतिक्रमणावरील कारवाईच्या वेळी सहस्रो सशस्त्र धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

सरकारी भूमीवर अतिक्रमण करून वर त्याच्या बचावासाठी पोलिसांवर धर्मांधांकडून होणारे सशस्र आक्रमण हे एक लहान युद्धच आहे, हे लक्षात घ्या ! धर्मांध अशा प्रकारे संघटित असल्याने जेथे ते पोलीस आणि प्रशासन यांना भारी पडत आहेत, तेथे हिंदूंची काय स्थिती होईल ?

राहुल गांधी यांच्या श्री वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर ‘भाजयुमो’कडून गंगाजल शिंपडून यात्रामार्गाचे शुद्धीकरण !

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी १३ कि.मी. पायी चालून श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्‍या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्‍याच्या वेळी दिले.

(म्हणे) ‘मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने मी माझ्या बाधवांना साहाय्य करीन !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांना इतक्या दशकानंतर ‘ते काश्मिरी पंडित असून त्यांच्या बांधवांना साहाय्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली, हे लक्षात घ्या ! या काळात काँग्रेस कितीतरी वर्षे केंद्रात सत्तेवर होती. त्या काळात राहुल गांधी यांनी त्यांच्या काश्मिरी बांधवांसाठी काय केले, याचे उत्तर ते देतील का ?

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची केंद्र सरकारची माहिती : विरोधकांची टीका !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याची अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमे आणि अन्य स्रोत यांद्वारे पुढे आली. त्यामुळे जनतेसाठी हा संवेदनशील विषय आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत ! – काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर जोरदार टीका करतांनाच त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही सडकून टीका केली आहे.