‘मी दत्तात्रय गोत्राचा असून जानवे परिधान करणारा हिंदू आहे’, असे सांगणार्या राहुल गांधी यांना बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अमानुष आक्रमण करण्यात आलेल्या हिंदूंचा कळवळा का आला नाही ? बांगलादेशमधील पीडित हिंदूंना त्यांनी ‘बांधव’ का संबोधले नाही ? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आणि त्यांच्या हिंदुद्वेषी काँग्रेस पक्षाने दिली पाहिजेत ! – संपादक

नवी देहली – त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे. ‘हिंदु असण्याच्या नावाखाली द्वेष आणि हिंसा पसरवणारे खरे हिंदू नाहीत, तर ढोंगी आहेत. सरकार कधीपर्यंत आंधळे आणि बहिरे होण्याचे नाटक करत रहाणार आहे ?’, असे ट्वीट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्रिपुरा राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजप सरकारवर टीका करतांना केले आहे. त्रिपुरामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करतांना काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी मुसलमानांवर आक्रमणे झाल्याच्या घटनांविषयी त्यांनी हे ट्वीट केले आहे.
त्रिपुरा में हमारे मुसलमान भाइयों पर क्रूरता हो रही है। हिंदू के नाम पर नफ़रत व हिंसा करने वाले हिंदू नहीं, ढोंगी हैं।
सरकार कब तक अंधी-बहरी होने का नाटक करती रहेगी? #TripuraRiots
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 28, 2021
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !