महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांच्या दौर्यात सहभागी झालेल्या एका अधिकार्याचा कोरोनामुळे मृत्यू
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या भेटी घेतल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात २८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राजकीय नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
पुण्यासारख्या मोठ्या शहरात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धच न होणे दुर्दैवी !
इतर राज्यांप्रमाणेच उत्तरप्रदेशातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे.
नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, दळणवळण बंदी घोषित करणे, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही.
कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.
कोरोनामुळे आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता असून याचा फटका गोरगरीब, कष्टकरी, दैनंदिन काम करून कुटुंब चालवणारे रिक्शावाले, असंघटित कामगार यांना बसणार आहे.
वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.