कायदा असूनही हुंडाबळी का ?
सरकारने समाजाला शिस्त लावण्यासाठी केवळ कायदा करण्यावर भर न देता समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, हे अधोरेखित होते.
सरकारने समाजाला शिस्त लावण्यासाठी केवळ कायदा करण्यावर भर न देता समाजाला धर्मशिक्षण द्यायला हवे, हे अधोरेखित होते.
अंनिसने केलेल्या तक्रारींची नोंद घेण्यापेक्षा हिंदु धर्मातील सत्य आणि समाजोपयोगी गोष्टी यांवर टीका करून गैरसमज पसरवणार्या अंनिसवरच सरकारने कारवाई करावी, असे सर्वसामान्यांना वाटते !
कोरोना विषाणूच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढण्यामध्ये वैद्य किंवा आधुनिक वैद्य सर्वांत पुढे आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र लढाई आणि संघर्ष चालू आहे. असे असतांनाही काही आधुनिक वैद्यांवर आक्रमणे झाली आणि होत आहेत.
धर्मशास्त्रानुसार पती-पत्नीमध्ये अधिक देवाणघेवाण असते. यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. साधना करून आपण प्रारब्धावर मात करू शकतो, असे धर्मशास्त्र सांगते.
सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांना शेतकर्यांची उसाची देयके द्यावीशी वाटत नाही, हे स्वार्थीपणाची परिसीमा ओलांडून संवेदनशीलतेचा र्हास झाल्याचे लक्षण आहे.
कुठे १०० वर्षे टिकणारे पूल बांधून त्याचा १०० वर्षांनंतरही पाठपुरावा घेणारे इंग्रज आणि कुठे आपण ?
प्रतिवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार ३१ मे या दिवशी ‘जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन’ पाळला गेला. तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न झाला आहे.
भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत ‘धर्मशिक्षण’ अंतर्भूत केल्यास जीवनमूल्यांचे वेगळे शिक्षण देण्याची आवश्यकता रहाणार नाही.
‘असंतांचे संत !’ या मथळ्याखाली मदर तेरेसा यांच्यावर टीका केल्यानंतर कट्टरपंथियांच्या दबावापुढे गिरीश कुबेर यांना झुकावे लागले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात धादांत खोटे लिखाण केल्यानंतर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध होत असतांनाही कुबेर थंड आहेत
चिखली (तालुका संगमनेर, जिल्हा नगर) येथे वडिलांचा सांभाळ कुणी करायचा ? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचीच हत्या केली. कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन राहिल्या नाहीत….