सहकारातून समृद्धी कुणाची ?

सहकारातून समृद्धी कुणाची ?

अधिकोषामध्ये घोटाळे झाल्याने सर्वसामान्य ठेवीदारांचे हाल होतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर काही ठेवीदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे सरकारने घोटाळेबाजांची केवळ संपत्ती जप्त करण्यासह त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

महिलांनो, मद्यबंदीसाठी पुन्हा प्रयत्न करा !

महिलांनो, मद्यबंदीसाठी पुन्हा प्रयत्न करा !

महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवतांना ‘मद्यबंदीच्या काळात गुन्हेगारी वाढली. अवैध मद्य आणि हातभट्टीच्या दारूची विक्री वाढली.

औषधी वनस्पतींची लागवड आवश्यक !

औषधी वनस्पतींची लागवड आवश्यक !

पुणे विद्यापिठामधील साहाय्यक प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांचे मार्गदर्शन घेऊन श्री. सुनील पवार या केवळ बारावी शिकलेल्या तरुणाने मागील २ वर्षांपासून औषधी वनस्पतींची लागवड करून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे

शासकीय कर्मचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात ?

शासकीय कर्मचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात ?

कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाच्या खात्यातील शासकीय कर्मचार्‍यांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले, याची जाण आपण सर्वांनी ठेवायला हवी.

चोख कामासाठी प्रशासनाला बाध्य करा !

चोख कामासाठी प्रशासनाला बाध्य करा !

जनहितासाठी कामे करणार्‍या नेतृत्वाला स्थानिक नागरिकांनी पाठिंबा देणेही आवश्यक आहे. सरकारी कामकाज पारदर्शक आणि प्रामाणिकपणे होण्यासह दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला बाध्य केले पाहिजे !

वायूप्रदूषणाचा घातक विळखा !

वायूप्रदूषणाचा घातक विळखा !

वायूप्रदूषण सहसा हिवाळ्यात अधिक होते; मात्र गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यातही वायूप्रदूषणात वाढ झाली आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. हवेतील सूक्ष्म आणि अतीसूक्ष्म धूलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याचीही माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

तरुण पिढी ‘व्हाईटनर’च्या विळख्यात !

तरुण पिढी ‘व्हाईटनर’च्या विळख्यात !

पूर्वी केवळ मद्यपान, विडी, गांजा यांच्या पुरतेच मर्यादित असणारे युवक आता आधुनिक काळात ई-सिगारेट, व्हाईटनर, ब्राऊन शुगर, अफिम अशा तत्सम नशायुक्त पदार्थांपर्यंत पोचले आहेत.

जात प्रमाणपत्राचा सावळागोंधळ थांबवा !

जात प्रमाणपत्राचा सावळागोंधळ थांबवा !

नवनीत राणा यांच्या प्रकरणात आता त्यांच्या जागी दुसर्‍या उमेदवार निवडीसाठी निवडणूक लढवावी लागणार. यासाठी होणारा व्यय नवनीत राणा यांच्याकडून वसूल केला गेला पाहिजे.

किल्ले दुरवस्थेत !

किल्ले दुरवस्थेत !

ऐतिहासिक वारसा पूर्ण संपुष्टात येण्यापूर्वी सरकारने समाजामध्ये राष्ट्र-धर्म प्रेम निर्माण करणे आणि किल्ल्यांचे पावित्र्य जपणे यांसाठी प्रयत्न केल्यास किल्ल्यांची दुरवस्था होणार नाही.