शरणागतभाव
गुरु किंवा ईश्वर यांना ‘संपूर्णपणे शरण जात आहे’, असे म्हणून प्रार्थना केल्याने शरणागती वाढण्यास साहाय्य होते.
गुरु किंवा ईश्वर यांना ‘संपूर्णपणे शरण जात आहे’, असे म्हणून प्रार्थना केल्याने शरणागती वाढण्यास साहाय्य होते.
‘सख्य म्हणजे मैत्री. सख्यभाव म्हणजे ‘भगवंतच आपला सखा आहे, मित्र आहे’, अशी भावना निर्माण होणे.
८.९.२०२० या दिवशी मी खरकटे आणि ओला कचरा बालदीतून काढण्याची सेवा करत होते.
भाव तेथे देव’ असे आपण म्हणतो. मनाला सकारात्मक सूचना दिल्यामुळे मन सकारात्मक होते. ‘मन पूर्णतः सकारात्मक असणे’, हा एक प्रकारे देवाप्रतीचा सकारात्मक भावच झाला.
बालकभाव असणाऱ्या साधकाच्या मनात एखाद्या बालकासारखी निरागसता, निर्मळता आणि ‘मी देवाचे लहान मूल आहे. देवच माझी माता, पिता, बंधू, सखा अन् सर्वस्व आहे, तोच माझे रक्षण करणारा आहे’, असा भाव निर्माण होतो.
‘आपली प्रत्येक हालचाल, एवढेच नव्हे, तर प्रत्येक श्वासही केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच चालू आहे’, ही जाणीव कृतज्ञतापूर्वक ठेवल्यास आपण अखंड भावावस्थेत राहू शकतो. यासाठी ‘आपली प्रत्येक कृती आपण भगवंताशी कशी जोडू शकतो ?’, या संदर्भात देवाने सुचवलेल्या भावपूर्ण प्रार्थना येथे देत आहे.
‘सोलापूर येथील महिला शौर्यजागृती व्याख्यानाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व प्रशिक्षक नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्या वेळी सर्वांनाच ‘इंटरनेट’ची पुष्कळ अडचण येत होती. काही जणांचा आवाजही येत नव्हता.
‘आश्रमातील पाणी पितांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, चहा घेतांना ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ घेत आहे’, तोंड धुतांनाही ‘प.पू. डॉक्टरांच्या चरणांचे तीर्थ लावत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे शरिरात चैतन्य पसरत असल्याचे जाणवते.
• मायेत राहून अध्यात्म जगायला शिकवणारे माझे प.पू. डॉक्टर !
• सर्व साधकांच्या हृदयात वसलेले माझे प.पू. डॉक्टर !
‘समजा मला तुम्ही गुरु मानले, मग तुम्ही जरी मला सोडले, तरी मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. हे आश्वासन सर्वांसाठी आहे. वाघाच्या जबड्यात सापडलेले श्वापद ज्याप्रमाणे सोडले जात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरूने कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत.