साम्यवादी नक्षलवादाच्या विरोधात ‘एन्.आय.ए.’ची आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांत ६० हून अधिक स्थानांवर धाड !

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.आय.ए.’ने राज्यातील पोलिसांसह २ ऑक्टोबरच्या सकाळपासून धाड घालण्याच्या कारवाईस आरंभ केला.

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !

पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून पळाला होता !

श्री गणेशमूर्तीच्या अवशेषाच्या साहाय्याने १४ वर्षांचा मुलगा ३६ घंटे तरंगत राहून समुद्रात बुडण्यापासून बचावला !

सूरत येथील समुद्रामध्ये ३६ घंटे श्री गणेशमूर्तीच्या साहाय्याने पाण्यात बुडण्यापासून वाचण्याची घटना एका १४ वर्षांच्या मुलाच्या संदर्भात घडली.

शिवणकाम करणार्‍याचा विश्‍वासघाताने शिरच्छेद होणे, हे राजस्थानमधील सर्वांत मोठे पाप !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येवरून काँग्रेस सरकारला सुनावले !

बलात्कार रोखण्यासाठी देशात शरीयत कायदा लागू करा ! – एस्.टी. हसन, खासदार, समाजवादी पक्ष

एस्.टी. हसन यांची मागणी प्रथम मुसलमान गुन्हेगारांसाठी लागू करावी. त्याद्वारे बलात्कार, धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, जिहादी आतंकवाद, दंगली आदी गुन्ह्यांमध्ये सहभागी मुसलमान आरोपींना शिक्षा व्हावी. असे केल्यास देशातील बहुतांश गुन्हेगारी अल्प होईल, असेच कुणालाही वाटेल !

शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती राममंदिर आंदोलनात मारल्या गेलेल्या कारसेवकांसाठी करणार श्राद्ध !

आता यावरून धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच नतद्रष्ट हिंदूंकडून विरोध झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी एका बाजूला श्राद्धाला थोतांड म्हणतात, पण काहीही करून हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्यासाठी ते शंकराचार्यांनाही जाब विचारण्यास कमी करणार नाहीत, हेही तितकेच खरे !

आसामच्या चार चोपरी भागातील मुसलमानांकडे पुढील १० वर्षे मते मागणार नाही !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची घोषणा !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

‘हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईदच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा कट धर्मांध मुसलमानांनी रचला होता का ?’, याची चौकशी झाली पाहिजे !

देवरिया (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून एकाच कुटुंबातील ५ जणांसह ६ जणांची हत्या

देवरिया येथे एका घरात घुसून एकाच कुटुंबातील पती-पत्नी, २ मुली आणि एक मुलगा यांचे गळे कापून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास राजकीय पक्षांना वर्तमानपत्रांतून कारण द्यागे लागणार !

यापेक्षा अशा व्यक्तींना निवडणूकच लढवता येणार नाही, असा नियम बनवणे आवश्यक आहे !