पंडित नेहरू यांनी वर्ष १९४६ मध्येच इंग्लंडचा राष्ट्रध्वज खाली उतरवत भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, वरिष्ठ पत्रकार

या वेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले, ‘‘पुस्तकांमध्ये नेहरू यांना मोठे करण्यात आले. ‘नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करावा’, असे त्यांचे एकही काम नाही. नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे ही, भारतियांची फसवणूक आहे.

शाहरुख सैफी इस्लामी धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहून बनला ‘जिहादी’ !

यातून धर्माविषयी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली झाकिर नाईकसारखे इस्लामी धर्मोपदेशक काय करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

देवतांची चित्रे फाडली, देशविरोधी घोषणा देण्यास भाग पाडले !

काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांची ही हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी मानसिकता पहाता, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पुढे अनेक वर्षे नष्ट होणार नाही, हेच स्पष्ट करते !

सूर्याच्या दिशेने झेपावणार्‍या ‘आदित्य एल् – १’ने ९.२ लाख किमीचे महत्त्वाचे अंतर केले पार !

‘आदित्य एल्-१’ने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर अंतर पार केले आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकणारे भारताचे हे दुसरेच अवकाशयान आहे.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर दगडफेक !

मुसलमान हिंसाचार करत असतील, तर त्यांच्या अर्थार्जनाच्या साधनांवर प्रतिबंध आणण्यात यावा, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

नमाजपठण करायचे असेल, तर मशिदीमध्ये जा !

रस्त्यांवर आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती नमाजपठण करून नागरिकांना बाधा निर्माण करण्यावरही न्यायालयाने आदेश द्यावा, असेही जनतेला वाटते !

देहलीतील जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयात लिहिण्यात आल्या भगवा ध्वज आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !

जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयातील हिंदुद्वेषी विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करून या विश्‍वविद्यालयाची शुद्धी करण्यात यावी, असेच प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांना वाटत असल्यामुळे केंद्र सरकारने यासाठी पावले उचलावीत !

मणीपूरमधील हिंसाचारामागे बांगलादेश आणि म्यानमार येथील आतंकवादी संघटना  ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची माहिती

आता सरकारने या माहितीच्या आधारे या देशांतील सरकारांकडे आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी करावी. त्यांनी कारवाई केली नाही, तर भारताने या देशांत जाऊन स्वतः कारवाई करून मणीपूर शांत करावे !

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची देशभरात ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी ! – जगन्नाथ सराका, कायदामंत्री, ओडिशा

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि अन्य ६ राज्ये येथे ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी आहे, अशी माहिती ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सराका यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

अफगाणिस्तानकडून भारतातील दूतावास बंद

भारतासमवेतचे आमचे ऐतिहासिक संबंध आणि आंतरराष्ट्रीय सूत्रांवरील वेगवेगळ्या भागीदार्‍या पहाता हा निर्णय क्लेशदायक असला, तरी आम्ही तो अतिशय काळजीपूर्वक आणि योग्य विचारविनिमय करून घेतला आहे.