बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना साहाय्य करणार्या ४७ जणांना देशभरातून अटक
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करावा !
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करावा !
राज्यातील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल?, यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. श्रीरंगम् येथील फेरीच्या वेळी त्यांनी घोषणा केली की, आम्ही सत्तेत येताच ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू.
काँग्रेसच्या काळात हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र या देशात आतंकवादी केवळ धर्मांध मुसलमानच असून तेच आतापर्यंत यात सापडत आहेत !
हमास इस्रायलवर आक्रमण करत असून दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू आहे. याच कालावधीत पाक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करू लागला आहे. यातून येणार्या काळात भारतावरही जिहादी आतंकवाद्यांकडून अशा आक्रमणाची शक्यता नाकारता येणार नाही !
न्यायमूर्ती जसमित सिंह यांनी देहलीच्या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याविषयी देहली सरकारवर ताशेरे ओढले.
महिला उमेदवाराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा !
निबंधाच्या शेवटी ‘जय हिंद’ लिहिल्याने तमिळनाडू लोकसेवा आयोगाने अवैध ठरवली होती उत्तरपत्रिका !
‘‘समारोप सोहळ्याला आज दुपारी २.३० वाजता प्रारंभ होणार आहे. दुपारी ३.४५ वाजता उपराष्ट्रपतींचे मैदानात आगमन होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील उत्कृष्ट पुरुष आणि उत्कृष्ट महिला खेळाडू, सर्वाधिक पदके प्राप्त केलेला खेळाडू यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.’’
विविध नेत्यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी आणि इचलकरंजी अशा २ ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या.
मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच ‘महादेव बेटिंग अॅप’चा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह ३१ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संरक्षण दलातील अधिकारी अशा फसवणुकीची शिकार होणे हे संरक्षण दलासाठी लज्जास्पदच होय ! संरक्षण दलाने यासंदर्भात सतर्कता बाळगायला हवी !