देशात कोरोनाचा संसर्ग पसरवला ! – परदेशी तबलिगींची न्यायालयात स्वीकृती

तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.

(म्हणे) ‘शांततेसाठी सर्व करार आणि शस्त्रसंधी यांचे कडक पालन करू !’ – पाकचे आश्‍वासन

पाकच्या आश्‍वासनावर शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ? चीन आणि पाक दोन्ही मिळून माघार घेतल्याचे दाखवून भारताच्या विरोधात कट रचत आहेत का ? याचा शोध भारताने घेत दोघांच्या संदर्भात सतर्क रहाणेच देशहिताचे आहे !

केरळमध्ये संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष एस्.डी.पी.आय. यांच्यातील हाणामारीत १ स्वयंसेवक ठार !

धर्मांध राजकीय पक्ष असणार्‍या एस्.डी.पी.आय.वर केंद्र सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

रेल्वे प्रवासासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पुढे !

असे असेल तर रेल्वे पोलिसांना वेतन देऊन पोसायचे कशाला ? यावरून पोलीस आणि कायदा यांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही, हेच दिसून येते. गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

(म्हणे) ‘महाराष्ट्र आणि बंगाल यांना स्वतंत्र देश घोषित करा !’

पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा, वजिरीस्तान आदी स्वतंत्र देश करण्यासाठी खलिस्तानी का प्रयत्न करत नाहीत ?

खोटी सामाजिक संस्था स्थापन करून विदेशातून धन गोळा करणार्‍या पाद्रयासह ११ जणांवर गुन्हा नोंद

पाद्रयांची गुन्हेगारी वृत्ती ! अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे मौन बागळतात !

अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके भरलेली गाडी सापडली !

आवश्यकता पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू ! – शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री

आम्ही जसे ठेवू, तसे चीनशी संबंध असतील ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

चीनसमवेत आम्ही जसे ठेवू, तसे त्याच्याशी संबंध असतील, असे स्पष्ट प्रतिपादन सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

बंगालच्या मंत्र्यांवरील बॉम्ब आक्रमणाच्या प्रकरणी बांगलादेशी नागरिकाला अटक

ममता बॅनर्जी यांनी ज्यांना त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेच्या काळात डोक्यावर बसवले, त्याच लोकांनी सरकारमधील मंत्र्यांवर आक्रमण केले.

गेल्या ८ मासांत चिनी वस्तूंच्या खरेदीत ३ टक्क्यांची वाढ !

यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील तो सुदिन !