किती मुसलमान तरुणी हिंदु तरुणांशी विवाह करतात ! – रामेश्‍वर शर्मा, हंगामी  अध्यक्ष, विधानसभा, मध्यप्रदेश

पाकिस्तान आणि आय.एस्.आय.चे हस्तक ‘सीते’ला ‘रुबिया’ बनवण्याचा कट रचत आले आहेत.

गोवा काँग्रेसकडून पक्षातील अल्पसंख्यांक गटाचे माजी अध्यक्ष इर्फान मुल्ला यांचे सदस्यत्व ६ वर्षांसाठी रहित

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एकजूट नाही आणि कुणीही अल्पसंख्यांकांच्या समस्यांची नोंद घेत नाही.

बोलेरो वाहनाच्या चोरीप्रकरणी धर्मांधाला पोलीस कोठडी

वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातून जाणार्‍या हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक आणि धारदार शस्त्रांनी आक्रमण

१५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली.

मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

देशभरातील हज यात्रेसाठीची ११ प्रस्थान स्थळे रहित केली, त्यात दाबोळीचा समावेश ! – शेख जिना यांचे काँग्रेसच्या टिकेला प्रत्त्युत्तर

हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा !

एमआयएमचे घातक मनसुबे !

एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्‍या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्‍या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !

(म्हणे) ‘संपूर्ण देशात एम्.आय.एम्.’ झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील !’ – अकबरुद्दीन ओवैसी

जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.

पाकमध्ये बलात्काराच्या प्रतिदिन घडतात ११ घटना !

पाकसारखा इस्लामी देशही त्याच्या देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी शरीयत न्यायालय स्थापन करून त्याद्वारे हातपाय तोडण्याची, भर चौकात बांधून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देत नाही, यावरून त्यांचे शरीयत प्रेम किती ढोंगी आहे, हे लक्षात येते !

पाकच्या मिठी शहरामध्ये हिंदू बहुसंख्य !

जेथे हिंदू मोठ्या संख्येने असतात आणि ‘शांतीपूर्ण’ समाज १-२ टक्केच असतो, तेथे तो शांततेने रहातो; मात्र जेथे तो १५ ते २० टक्के होतो, तेथे तो बहुसंख्यांकांना त्रास देऊ लागतो ! संपूर्ण पाकमध्ये हाच समाज बहुसंख्य असल्याने एकूण पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहारच होत आहे, हे हिंदूंनी नेहमीच लक्षात ठेवावे !