मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप !
ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील चरण, वाडीचरण, पारीवणे, सावर्डे, सावर्डे धनगरवाडा येथील पन्हाळा तालुक्यातील करंजफेण, भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथील ज्यांच्या घराची पडझड झाली आहे अशांना हे सहाय्य्य करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन
यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा चालू असून त्याला संमती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.
नगरपालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चौघांनी तत्परतेने धाव घेत त्याला वाचवले.
या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने, शिवाजी जाधव उपस्थित होते.
अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.
महाराष्ट्रातून बेळगाव (कर्नाटक) प्रवेशासाठी आता ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. या पूर्वी ज्यांनी कोरोना प्रतिबंधक एक लस घेतली आहे, त्यांना प्रवेश दिला जात होता…..
हे ग्रामस्थ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आदित्य ठाकरेसाहेब आले होते. त्यांनीही पाहिले नाही. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही.’’
पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.