कंबोडियाकडूनही भारताकडे कोरोनावरील लसींची मागणी
भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे.
भारतात कोरोनावरील स्वदेशी लस निर्माण केल्यावर १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आता जगातील अनेक देशांनी भारताकडे या लसींची मागणी केली आहे.
कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठाने गांजाचा वापर करून कोरोनाचा सर्वाधिक धोका असणार्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणार्यांना वाचवता येऊ शकते, असा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील प्रमुख नेत्यांचे फलक ! सध्या पाकमधील राजकीय स्थिती पहाता भविष्यात पाकचे ५ – ६ तुकडे झाल्यास आश्चर्य वाटू नये ! भारताने अशी मागणी करणार्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करून पाकचे तुकडे होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
भारत नाही, तर पाकने गेली ३ दशके दक्षिण आशिया खंडाला हिंसाचाराच्या गर्तेत ढकलेले आहे, ही वस्तूस्थिती आहे ! पाकचा नायनाट केल्याविना हे थांबणार नाही आणि ते मोदी सरकारने करावे, असेच भारतियांना वाटते !
पाकच्या सिंध प्रांतातील सान शहरात ‘स्वतंत्र सिंधु देशा’च्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्या स्वातंत्र्यलढ्यात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
‘आम्ही कोणत्याही नियमांचे पालन करणार नाही आणि आम्हाला कुणी विचारणा केली, तर आम्ही धार्मिक घोषणा देऊन घाबरवणार’, अशा मनोवृत्तीचे जगभरातील धर्मांध !
भारताच्या कूटनीतीक प्रयत्नांमुळे नेपाळ भारताच्या बाजूने झुकत असेल, तर ते चांगलेच आहे; मात्र नेपाळमध्ये साम्यवादी सरकार सत्तेत असेपर्यंत तेथील शासनकर्त्यांवर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल, हेही तितकेच खरे !
अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधी सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमेरिकेच्या संसदेजवळ एका व्यक्तील बंदूक आणि ५०० काडतूसे यांसह अटक केली.
भारतातील चिनी नागरिकांवर सुरक्षायंत्रणांनी किती मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते ! त्यामुळे चिनी नागरिकांना भारतात प्रवेश द्यायचा का, याचा सरकारने विचार करावा !