कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरणार्‍या ब्रिटनमधील आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद

सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

जागतिक हवामानात पालट !

बायडेन यांनी महत्त्वाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये पॅरिस हवामान पालट करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याचा करार एक आहे. ‘या करारामुळे अमेरिकेला कोणताही लाभ होणार नाही, उलट त्याची हानी होईल’, असे म्हणत ट्रम्प यातून बाहेर पडले होते; मात्र आता बायडेन यांनी यात पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

बगदादमध्ये २ आत्मघाती आक्रमणांत २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ  

इराकची राजधानी बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये झालेल्या २ आत्मघाती आक्रमणांमध्ये २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ झाले.

पाकने केलेल्या ‘शाहीन-३’ क्षेपणास्त्राच्या परीक्षणामध्ये पाकचेच नागरिक घायाळ !  

बलुचिस्तानमधील डेरा गाझी खान येथे करण्यात आले, तेव्हा डेरा बुग्ती येथील रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आणि अनेक नागरिक घायाळ झाले.

राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बायडेन यांनी ‘पॅरिस करारा’मध्ये पुन्हा सहभागी होण्याचा घेतला निर्णय !

अमेरिका आता इस्लामी आणि आफ्रिकी देशांतील मुसलमानांना प्रवेश देणार

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे ३ आतंकवादी ठार, तर ४ सैनिक घायाळ

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !

अमेरिकेतील सत्तापरिवर्तन आणि भारत !

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन शपथ घेत आहेत. यापुढे जागतिक महासत्तेची सर्व सूत्रे बायडेन यांच्या हाती असतील. त्याचबरोबर मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपराष्ट्रपती पदावर आरूढ झाल्या आहेत, म्हणजे त्या जागतिक महासत्तेच्या क्रमांक दोनच्या सर्वाधिक शक्तीशाली नेत्या असतील.

खलिस्तानी आतंकवादी संघटनांशी संबंध असलेल्या ‘खालसा एड’ या संघटनेला शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस !

भारतात ‘खालसा एड’ या संघटनेवर खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करण्याचा आरोप आहे.

भारताने भुतान आणि मालदीव यांना भेट स्वरूपात कोरोनावरील लसींचे अडीच लाख डोस पाठवले !

भारत नेहमीच शेजारी देशांना साहाय्य करत आला आहे; मात्र पाक आणि नेपाळ यांसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पहात असतात. त्यांच्यासमवेत गांधीगिरी करण्याऐवजी त्यांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न भारताने केला पाहिजे !