बाराक्षार चिकित्सा – (Biochemic System of Medicine)
बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे.
बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे.
बाराक्षार चिकित्सा ही सोपी आणि सुलभ अशी उपचारपद्धत असून ती जर्मनीस्थित डॉ. शुझ्लर यांनी जगाला दिलेली एक देणगी आहे.
नुकताच महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढला असून त्या आदेशाप्रमाणे ‘होमिओपॅथी डॉक्टरांना १ वर्षाचा ‘फार्मसी’चा कोर्स दिला जाईल आणि तो कोर्स केल्यानंतर ते त्यांच्या उपचारपद्धतीमध्ये आधुनिक औषधांचा…
होमिओपॅथीच्या औषधांनी आरोग्याच्या विविध समस्या लक्षणीय प्रमाणात न्यून झाल्या आहेत. यातून मला होमिओपॅथीचे महत्त्व लक्षात येऊन गुरुकृपेने मेहता यांच्याप्रमाणे योग्य निदान आणि उपचार करणारे वैद्य लाभले, याविषयी कृतज्ञता वाटते.
‘समानलक्षण योजना’ हे होमिओपॅथीचे मूळ तत्त्व आहे, म्हणजे एखादा पदार्थ खाण्यात आल्यानंतर जी काही लक्षणे उद्भवतील, तशीच लक्षणे अन्य कोणत्याही कारणांमुळे रुग्णामध्ये उद्भवली असतील, त्या वेळी ‘तो पदार्थ औषध म्हणून देणे’, याला ‘समलक्षण योजना’, असे म्हटले आहे.
राज्यात अनुमाने ९० सहस्र होमिओपॅथीचे डॉक्टर नोंदणीकृत आहेत. त्यापैकी केवळ २५ सहस्र डॉक्टरांनी राज्यशासनाचा मान्यता प्राप्त ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सी.सी.एम्.पी.) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या डॉक्टरांनाच ॲलोपॅथी औषधे देण्याची अनुमती असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने नमूद केले आहे.
भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असणार्या कोकणात होमिओपॅथीचे बीज वैद्य मानकर यांनी रूजवले. दुर्धर आणि जुनाट आजारांनी जर्जर झालेल्या रुग्णांवर उपचार करून अनेकांना व्याधीमुक्त केले.
आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही होमिओपॅथी औषधांविषयीची लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.
होमिओपॅथी उपचारपद्धत घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
घटनापूर्व चिंता, म्हणजे भविष्याबद्दल चिंता करणे, काहीतरी वाईट घडणार किंवा जे कार्य हाती घेतले आहे ते यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेता येणार नाही, याची चिंता वाटणे.