परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१७ जानेवारी या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी आश्रमातील शिकायला मिळालेली सूत्रे याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
‘पौष शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
काही वर्षांपूर्वी स्वामी कृष्णप्रसाद सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘महिलांनी कपाळावर कुंकू लावण्याचे महत्त्व’ या विषयावरील भित्तीपत्रक पाहिले होते, ती माहिती त्यांनी त्यांच्या साधकांना आठवणीने सांगितली होती.
‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली, तिच्या निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत ….
१६ जानेवारी या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संत भक्तराज महाराज यांच्याविषयी अनन्य भाव याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
आश्रमात साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व असल्यामुळे चैतन्ययुक्त अशा या वैकुंठलोकास भेट देण्यास आलेले कोणीही परत जातांना गुरुकृपेने कृतकृत्य होऊन स्वतःसमवेत येथील चैतन्य आणि आनंद घेऊन जाते.