ठाणे येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले !

साधकांना बिंदूदाबन शिकवून त्यांना आपत्काळासाठी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठाणे येथे नुकतेच ३ दिवसांचे बिंदूदाबन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक हिंदु कुटुंबाने २ गायी पाळल्या, तर भारतात गोशाळांची आवश्यकता भासणार नाही ! – अधिवक्ता आलोक तिवारी, उपाध्यक्ष, जांबाज हिंदुस्थानी सेवा समिती, उत्तरप्रदेश

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आमच्यासाठी गुरु द्रोणाचार्याप्रमाणे आहेत. परमपूज्य डॉ. आठवलेगुरुजी यांना पाहिल्यावर पुष्कळ ऊर्जा मिळते. तशीच ऊर्जा या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झाल्यावर मिळत असते आणि ती आम्हाला वर्षभर पुरते.

बुद्धीप्रामाण्यवादी कधी त्यांची मर्यादा जाणतील का ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना केवळ बुद्धीने कळलेल्या ज्ञानाचा अहंकार असणे, हे अल्प बुद्धी असलेल्या प्राण्यांनी ‘माणसापेक्षा आम्हाला अधिक कळते’, असे म्हणण्यासारखे आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी ग्रंथमालिका !

प.पू. डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍ममार्गावरील प्रवास, त्‍यांची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या माध्‍यमातून चालू असलेले अद्वितीय आध्‍यात्मिक संशोधन, तसेच त्‍यांचे हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेचे कार्य अन् विचार यांची माहिती सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्‍य वाचा !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, हे लक्षात घ्या !

‘जगात चमत्कार असे काही नसते. सर्व ईश्वरेच्छा, वाईट शक्ती आणि प्रारब्ध यांनुसार घडते; पण हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’च्‍या संदर्भात वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्‍याणकर यांना आलेल्‍या अनुभूती !

ब्रह्मोत्‍सव सोहळ्‍यात प्रत्‍यक्ष सहभागी होण्‍याविषयी समजल्‍यावर मनात आलेले विविध विचार

‘धर्मासाठी कार्य करणे आवश्‍यक आहे’, हेही ज्ञात नसलेले तथाकथित हिंदु धर्माभिमानी !

वानरांनी रामनाम घेत दगड पाण्‍यात टाकल्‍यावर ते तरंगले आणि त्‍यातूनच रामसेतूची निर्मिती झाली. या उदाहरणातून बोध घेऊन आपण साधना म्‍हणून नामजप करत कार्य केल्‍यास हिंदु धर्माच्‍या रक्षणाचे आणि प्रचाराचे योग्‍य कार्य लवकर होईल.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले 

सरकारचे गुन्हे झाल्यावरचे हास्यास्पद उपाय !

‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून उपाय करायला हवेत, हेही सरकारला ज्ञात नसल्याने माणसाला सात्त्विक बनवणारी साधना शिकवण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हे इत्यादी करणार्‍यांना शिक्षा देण्यासारखे वरवरचे हास्यास्पद उपाय करते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

या धर्मध्‍वजाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ध्‍वजाच्‍या एका बाजूला सिंहासनावर आरूढ असलेली प्रभु श्रीरामाची आकृती आहे आणि ध्‍वजाच्‍या दुसर्‍या बाजूला प्रभु श्रीराम रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आकृती आहे. ही धर्मध्‍वजावरील वैशिष्‍ट्यपूर्ण रचना तमिळनाडू येथील नाडीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍या माध्‍यमातून महर्षींच्‍या आज्ञेनुसार केलेली आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा पहातांना भगवान श्रीकृष्‍ण अर्जुनाला गीता सांगत असतांनाचा प्रसंग आठवून भावजागृती होणे

‘११ मे २०२३ या दिवशी झालेला सच्‍चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव सोहळा ‘याची देही याची डोळा’ पहायला मिळणार; म्‍हणून पुष्‍कळ आनंद होत होता. सोहळ्‍यासाठी येणार्‍या साधकांची परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले किती काळजी घेत आहेत ! हे साधकांसाठी सिद्ध केलेल्‍या बैठकव्‍यवस्‍थेच्‍या माध्‍यमातून कळल्‍यामुळे त्‍यांच्‍याप्रती कृतज्ञतेचा भाव दाटून येत होता.