प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते. तो उत्तरेचा सम्राट हर्षवर्धन ५ वर्षांतून एकदा सर्व धनाचे दान करून गंगातीरावर रहायचा आणि पुन्हा राज्यसंपदा संपादन करायचा.

भारतात पातिव्रत्य हीच कुटुंबसंस्थेची भक्कम आधारशीला मानल्यामुळे समाजजीवन अबाधित रहाणे, तर पाश्‍चिमात्य देशांत उन्मत्त लैंगिकता असलेल्या समाजरचनेचा आग्रह धरल्यामुळे तेथील समाज आणि समाजजीवनच उद्ध्वस्त होणे !

भारतात पातिव्रत्य हीच कुटुंबसंस्थेची भक्कम आधारशीला मानल्यामुळे समाजजीवन अबाधित रहाणे, तर पाश्‍चिमात्य देशांत उन्मत्त लैंगिकता असलेल्या समाजरचनेचा आग्रह धरल्यामुळे तेथील समाज आणि समाजजीवनच उद्ध्वस्त होणे !

पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्‍या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्‍वत आहे.

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.

मनुष्यात असलेल्या अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

मनुष्यात असलेल्या अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात, ते धन्य आहेत.

आस्तिकतेचे महत्त्व

आस्तिकतेचे महत्त्व

आस्तिकता कोहिनूर हिर्‍यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे.

धर्माचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

धर्माचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

धर्म हाच मनुष्याला पूर्णपणे समाधान, तृप्ती, शांती आणि परिपूर्णता देऊ शकतो !

रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा !

रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा !

परमात्म्यावर ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, त्याचे रोग आणि आजार बरे होतात. रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा !

विज्ञानाधारित शेतीचे रूप निसर्गविरोधी !

विज्ञानाधारित शेतीचे रूप निसर्गविरोधी !

अन्नधान्य अधिकाधिक वाढवणे हेच उद्दिष्ट झाल्याने रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा विलक्षण वापर होऊ लागला. पाणी आणि वनस्पती यांवर त्याचे भयंकर दुष्परिणाम झाले. कीटकनाशके आणि रासायनिक खते हा मोठा शाप ठरला. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या.

चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !

चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !

शासन जे गर्भपात, कुटुंबनियोजन इत्यादींचा अंगीकार करत आहे, तो अधर्म आहे. जिथे लोकशाही, सार्वत्रिक मतदान आहे, तिथे लोकसंख्या वृद्धीला महत्त्व येईल. संख्यावृद्धीकरता धर्म लाथाडून संस्कृतीची अवहेलना करणे, हा सर्वनाश आहे.

सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ

सूर्यनमस्कारातील सूर्याच्या बारा नावांचा अर्थ

७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘जागतिक सूर्यनमस्कार दिन’ आहे. त्यानिमित्ताने…