सर्वच क्षेत्रांत प्रगतीची अत्युच्च शिखरे गाठलेली भारतातील वैदिक राज्ये !
भारतातल्याच नव्हे, तर जगातल्या आजच्या तमाम बुद्धीवाद्यांनो, अक्षपाद गौतम आणि कणाद यांचे ग्रंथ पहा ! प्राचीन भारतीय ऋषींच्या बुद्धीची झेप युरोपियनांपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती, हे गौतम आणि कणाद यांच्या उदाहरणांवरून दिसून येते.