छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची काही सप्रमाण तथ्ये
महाराजांनी मंत्रीमंडळात कसलेही जातीय आरक्षण आणि सर्वधर्मसमभाव न ठेवता ८ पैकी ७ मंत्री ब्राह्मण अन् सेनापती मराठा नेमला. हीच परंपरा त्यांच्या वंशजांनीही चालूच ठेवली.
महाराजांनी मंत्रीमंडळात कसलेही जातीय आरक्षण आणि सर्वधर्मसमभाव न ठेवता ८ पैकी ७ मंत्री ब्राह्मण अन् सेनापती मराठा नेमला. हीच परंपरा त्यांच्या वंशजांनीही चालूच ठेवली.
राजा खटवांगला ‘स्वतःकडे पुष्कळ अल्प कालावधी शिल्लक आहे’, हे लक्षात आल्यावर तो वर न मागताच स्वर्गातून वायूवेगाने पृथ्वीवर परत येऊन त्याने स्वतःची संपत्ती गरीब आणि ब्राह्मण यांना दान करून विष्णुस्तुती केली आणि त्यानंतर त्याने देहत्याग करून वैकुंठगमन केले.
अयोध्यानगरीची ७ मोक्षनगरींमध्ये गणना केली जाते. तिचे आध्यात्मिक महत्त्व, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी केलेले दैवी कार्य या लेखाद्वारे येथे देत आहोत. जेणेकरून रामभक्त वाचकांची प्रभु श्रीरामाविषयीची श्रद्धा वाढेल.
‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’
नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली.
साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता शासनांनी दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !
संस्थाने खालसा होतांना मानधन घेऊन राणी लक्ष्मीबाईंना जगता आले असते; पण राणीने बलीदान दिले, ते केवळ स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवाद यांचे स्फुलिंंग यामुळेच ! राष्ट्रभक्ती शिकवण्याची आज वेळ आली आहे.
झाशीच्या राणीच्या शौर्यावरील आक्षेप आणि खंडण – ‘आपल्या देशात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला विकृत करण्याची स्पर्धा चालू आहे का?, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणीही उठतो आणि ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचे शौर्य यांविषयी संदेह निर्माण करतो.
आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।
महाराणा प्रताप यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुल यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबरांशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते. त्यांनी अनेक वेळा युद्धप्रसंगी सापडलेल्या बेगमांना सन्मानपूर्वक वागवले. त्याच्या मरणानंतर शत्रूंनीही आसवे (अश्रू) गाळली.’’