गोव्यात शिकत असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या भवितव्याविषयी चिंतेचे वातावरण

‘तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता संपादन केल्यानंतर तेथील लोकांमध्ये भीती आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमधील माजी शासकीय कर्मचार्‍यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे

गोव्यातील संचारबंदीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ

गोव्यातील संचारबंदीमध्ये ३० ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्यशासनाने या अनुषंगाने २२ ऑगस्ट या दिवशी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कारागृहाच्या नवीन नियमानुसार कारागृहातून बंदीवान पळाल्यास कारागृहातील उत्तरदायी अधिकार्‍यावर होणार कायदेशीर कारवाई !

कारागृहातून एखाद्या बंदीवानाने पलायन केल्यास कारागृह महानिरीक्षकाने त्वरित कारागृह अधीक्षक किंवा त्याहून अधिक पदाच्या व्यक्तीच्या माध्यमातून घटनेचे स्वतंत्र अन्वेषण करणे आवश्यक आहे. 

संघकार्य वाढवण्याचा संकल्प ‘हिंदु रक्षा अधिवेशनात’ करायचा आहे !

‘भारतमाता की जय संघा’च्या वतीने २२ ऑगस्टला होणार्‍या पणजी येथील ‘हिंदु रक्षा अधिवेशना’च्या निमित्ताने…

दक्षिण गोव्यात ४२ नवीन मतदान केंद्रे निर्माण करणार

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांनी ही माहिती दिली.

गोवा खाण महामंडळ पुढील ३ मासांत खाणव्यवसाय चालू करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

धारबांदोडा येथे शैक्षणिक संस्था स्थापन करणार

(म्हणे) ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने पोलीस ध्वनीप्रदूषण करणार्‍या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही !’- गोवा पोलिसांनी न्यायालयात दिले उत्तर

ही स्थिती गोवा पोलिसांसाठी लज्जास्पद ! असे उत्तर न्यायालयात द्यायला संबंधितांना लाजही कशी वाटली नाही ? असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

गोव्यात २४ घंट्यांत ३ मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

कळंगुट पोलिसांना १९ ऑगस्ट या दिवशी कांदोळी समुद्रकिनार्‍याच्या ‘पार्किंग’च्या जागेत ३० ते ३५ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचप्रमाणे शिवोली येथे २ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

भारतमाता की जय संघाच्या वतीने उद्या पणजी येथे ‘हिंदु रक्षा अधिवेशन’

गोव्यात राजकीय स्वार्थ लोलुपतेमुळे संकटात येऊ घातलेल्या हिंदु समाजासमोरील आव्हाने आणि त्या अनुषंगाने करावयाचे  परिणामकारक दूरगामी उपाय, अशा गोष्टींवर उहापोह होऊन या ‘हिंदु रक्षा अधिवेशना’त महत्त्वाचे ठराव पारित करण्यात येणार आहेत.

शाळा चालू करण्याविषयीचा निर्णय श्री गणेशचतुर्थीनंतरच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्यवस्थापनाशी निगडित सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.