नोव्हेंबर २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत पुणे येथील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘दिवाळी आध्यात्मिक स्तरावर कशी अनुभवायची ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. ‘गुरुलीला सत्संगा’त सौ. मनीषा पाठक यांच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेवांच्या स्मरणात कसे रहायचे ?’, हे लक्षात आले.