प्रत्येक विषयाच्या १०० गुणांचे मूल्यमापन करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

प्रत्येक विषयाच्या १०० गुणांचे मूल्यमापन करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

ही पद्धत अमान्य असणार्‍या विद्यार्थ्यांची कोरोनानंतरच्या काळात परीक्षा घेणार !

गोवा राज्यात गेल्या ४ वर्षांत ७१ सरकारी प्राथमिक शाळा बंद

गोवा राज्यात गेल्या ४ वर्षांत ७१ सरकारी प्राथमिक शाळा बंद

सरकारी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या का घटली ? हे शोधण्याचा प्रयत्न शासन किंवा शिक्षण खात्याकडून होत असलेला दिसत नाही.

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विसर्जन केव्हा ?

एन्.सी.ई.आर्.टी.चे विघटन करून अथवा ती विसर्जित करून राष्ट्राचे हित पहाणारी चांगली संस्था स्थापन करण्यासाठी सरकार केव्हा प्रयत्न करणार आहे ? याची राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी वाट पहात आहेत.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी राज्य सरकार गंभीर का नाही ?

विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी राज्य सरकार गंभीर का नाही ?

दहावीच्या परीक्षा रहित करणे, हा शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्यासंदर्भातील महत्त्वाचा विषय असतांना महाधिवक्ता सुनावणीला उपस्थित नव्हते. यावरून विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी राज्य सरकार गंभीर का नाही ? असा प्रश्‍न १९ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

राज्यातील शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ !

राज्यातील शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ !

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

‘ऑनलाईन’ परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या खर्‍या गुणवत्तेचा विकास होईल का ?

‘ऑनलाईन’ परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या खर्‍या गुणवत्तेचा विकास होईल का ?

‘या परीक्षा घेण्याच्या पद्धतींतील त्रुटींमुळे केवळ सोपस्कार म्हणून घेण्यात आल्या’, असे वाटले. ‘अशा परीक्षांतून विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता लक्षात येणे कठीण आहे आणि चांगली गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे हानीही होत आहे’, असे प्रकर्षाने जाणवले.

‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय !

‘जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय !

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक परीक्षेच्या १५ दिवस आधी घोषित केला जाणार आहे.

स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारकडून सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित, तर बारावीच्या स्थगित

केंद्र सरकारकडून सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित, तर बारावीच्या स्थगित

केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर  सी.बी.एस्.ई.च्या दहावीच्या परीक्षा रहित केल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

दीक्षांत समारोहाला डोक्यावर ख्रिस्त्यांप्रमाणे असणारी टोपी भारतात नको !

दीक्षांत समारोहाला डोक्यावर ख्रिस्त्यांप्रमाणे असणारी टोपी भारतात नको !

कु. नकुशा रामा नाईक ही ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम आली. तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी तिने डोक्यावर दीक्षांत समारोहासाठी पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीप्रमाणे टोपी घातली होती.