इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
‘कोरोनामुळे मागील १ वर्षाचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता असणार आहे’, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.