११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याची मान्यता
कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना ११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे.
कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना ११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे.
दीड वर्षाने प्रत्यक्ष झालेल्या या सभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्या बोलण्याचा एकमेकांशी ताळमेळच नव्हता. कुलगुरूंच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संपूर्ण सभेत गोंधळाची स्थिती होती.
समस्येला स्थिरपणे सामोरे जाण्याचे धैर्य आणि संयम निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ वाढण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर
नवीन महाविद्यालय, तसेच अभ्यासक्रम चालू करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोरोनामुळे १ मास पुढे ढकलण्याचा निर्णय २८ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
५ महापालिका क्षेत्रांतील एकूण १ सहस्र ४९४ महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या ५ लाख ३३ सहस्र ६७० जागांसाठी केवळ ३ लाख ८५ सहस्र ३९६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी केवळ २ लाख १४ सहस्र ८०६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत.
सहस्रो वर्षांपूर्वीची सनातन धर्माची शास्त्रपरंपरा नास्तिकतावाद्यांना कधी तरी कळू शकेल का ? त्यासाठी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागतो !
हा केवळ पुरस्कार नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद ! – सौ. वैशाली सुतार
संतपिठाद्वारे भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करून सामाजिक मूल्ये अन् संस्कार यांची समाजात निर्मिती करण्यात येणार !
हिंदुविरोधी कार्यक्रमांच्या विरोधात तत्परतेने संघटित होऊन कृतीशील होणारे विदेशातील हिंदू कुठे आणि हातावर हात ठेवून गप्प बसणारे भारतातील कोट्यवधी सामान्य हिंदू कुठे ?