परीक्षा दिलेल्या ३०० विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत ते अनुपस्थित असल्याचा शेरा !
एक परीक्षाही सुरळीतपणे पार पाडू न शकणारे विद्यापीठ प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
एक परीक्षाही सुरळीतपणे पार पाडू न शकणारे विद्यापीठ प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही धडा वगळला जाईपर्यंत याचा पाठपुरावा करावा ! – संपादक
महाराष्ट्रातील एका विद्यापिठाचा समावेश
बोगस विद्यापिठे स्थापन होऊन चालू असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक
चालू शैक्षणिक वर्षात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खासगी शाळांनी शैक्षणिक शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करावी या ठरावाला पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकमताने सहमती मिळाली.
केंद्राकडून गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्याचे आश्वासन
मिरज येथील कु. राजीश्वर शेट्टी याला ८१ टक्के गुण !
माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.
मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण
हा निकाल दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहाता येणार आहे.