शास्त्रानुसार श्राद्धकर्म न केल्यास काय होते ?

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या दिवशी ते ते श्राद्धविधी करणे आवश्यक असणे आणि तसे न केल्यास लिंगदेह मांत्रिकांच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता असणे

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय

पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात.

श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.

दत्ताचा नामजप

श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.

श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’

‘सुखकर्ता दुःखहर्ता’ श्री गणपति !

‘भाद्रपद शुक्ल ४, हा दिवस श्री गणेशचतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश. सत्त्व, रज, तम या त्रिगुणंचा अधिपति म्हणजे गणेश. भारतीय संस्कृतीने गणपतीला ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, अशा स्वरूपाचे दैवत मानले आहे

हरितालिका व्रत

पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.