परकियांच्या भारत विजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !

परकियांच्या भारत विजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदुपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे.

गुन्हे नोंद करा; मात्र शिवजयंतीची मिरवणूक निघणारच ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

गुन्हे नोंद करा; मात्र शिवजयंतीची मिरवणूक निघणारच ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

जर प्रशासन आडमुठेपणा आणि चुकीच्या नियमांच्या आधारे अनुमती नाकारत असेल, तर शिवाजी पेठेसाठी अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अनेक गुन्हे अंगावर घेण्यासाठी मी सिद्ध आहे.

कोल्हापूर येथे शिवजयंती मिरवणुकांना अनुमती नाही !

कोल्हापूर येथे शिवजयंती मिरवणुकांना अनुमती नाही !

पेठेतील नागरिक आणि शिवभक्त मिरवणूक काढण्यावर ठाम !

न्यायालयाने ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली !

न्यायालयाने ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली !

या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली होती. यामध्ये अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश फुलचंद आणि विनोद येवतीकर यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे शिवनेरीवरील ‘शिवजन्मोत्सव’ साध्या पद्धतीने साजरा होणार !

कोरोनामुळे शिवनेरीवरील ‘शिवजन्मोत्सव’ साध्या पद्धतीने साजरा होणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मोत्सव हा कोरोनाच्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येईल.

शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाची नियमावली घोषित !

शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाची नियमावली घोषित !

१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.

जत (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

जत (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून केंजळ (जिल्हा सातारा) ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आमने-सामने !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून केंजळ (जिल्हा सातारा) ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आमने-सामने !

रितसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करण्याविषयी पोलिसांनी विनंती केली; मात्र पुतळा हलवणार नाही, अशी भूमिका घेत केंजळ येथील युवक आणि ग्रामस्थ आमने-सामने आले. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे

तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे

अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.