परकियांच्या भारत विजयाच्या भरतीच्या लाटेला चेतावणी देणारे पहिले राष्ट्रवीर छत्रपती शिवाजी महाराज !
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ग्रंथाचे दोन विभाग केले आहेत. पहिल्या भागात ते मराठा साम्राज्याचा, म्हणजे हिंदुपदपादशाहीचा उदयास्त सांगतात. त्यांच्या पहिल्या प्रकरणातील पुढील ओळी उद्धृत करणे आवश्यक आहे.