गडदुर्गांचा प्रदेश आणि मावळे हे शिवाजी महाराजांचे मोठे बलस्थान ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक
पुणे येथील ‘इतिहास संस्कृती कट्टा’ आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमाला !
पुणे येथील ‘इतिहास संस्कृती कट्टा’ आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमाला !
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात समाज माध्यमांवर त्यांचा इतिहास प्रसारित करणार्यांवर कारवाई केली जाते, हे संतापजनक !
२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामदासनवमी असून त्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राजकारण कसे केले ? याविषयीचा लेख येथे देत आहोत.
खांदाट-पाली (चिपळूण) गावात शिवजयंती उत्साहात साजरी
२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामदासनवमी आहे. त्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राजकारण कसे केले, याविषयीचा लेख येथे देत आहोत.
भगव्या ध्वजांसह फेटे घालून युवक, महिला आणि लहान मुले यांसह ५ सहस्र शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते.
नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.
पानिपतचे युद्ध अचानक घडलेले नाही. काही लोकांचा अट्टहास आणि शहाणपणाचे बोल न ऐकल्यामुळे आपल्या फौजांना मोठे नुकसान सोसावे लागले.
आरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता जोशी यांनी स्वत: गायली. विशेष म्हणजे या आरतीची रचना स्वत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली आहे.
महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.