श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवशी साधकांनी केलेला भावप्रयोग !
‘परम दयाळू विष्णुस्वरूप गुरुमाऊली, महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण साष्टांग दंडवत करूया.
‘परम दयाळू विष्णुस्वरूप गुरुमाऊली, महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण साष्टांग दंडवत करूया.
‘एकदा मी शारीरिक सेवा केल्यानंतर मला पुष्कळ थकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी विश्रांती घेतली; परंतु विश्रांती घेऊनही मला बरे वाटत नव्हते…
‘माझी निराशात्मक आणि हतबल स्थिती असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माझ्यावर पूर्ण लक्ष होते’, याचा अनुभव मी घेतला.
अन्य वेळी मला पडलेले स्वप्न माझ्या लक्षात रहात नाही; मात्र सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला स्वप्नात सांगितलेले आठवते अन् त्याचा परिणाम टिकून रहातो. त्यांचे बोलणे आठवल्यावर माझी भावजागृती होते.
आज २३ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
ध्वजपूजन होण्यापूर्वी माझ्या मनात अनेक विचार येत होते; मात्र मी ध्वजपूजनाच्या ठिकाणी जाताच माझे मन स्थिर आणि शांत झाले.
त्या मूळच्या मांडवगण, तालुका श्रीगोंडा, जिल्हा अहिल्यानगर येथील असून मागील ९ वर्षांपासून ढवळी येथे वास्तव्यास होत्या. देहत्यागानंतर पू. आजींचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी, पिवळा आणि शांत दिसत होता. वातावरणातही अधिक प्रमाणात चैतन्य जाणवत होते.
सप्तर्षी सांगतात, ‘खरेतर असा प्रवास करणे शक्य नाही; पण कार्तिकपुत्री (सप्तर्षी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘कार्तिकपुत्री’ असे संबोधतात.) एक स्त्री असूनही हा प्रवास करत आहे.’ संत तुकाराम महाराज यांच्या ‘ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।।’ या उक्तीप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना अनेक शारीरिक त्रास होतात. या शारीरिक यातना झेलून त्या अविरत आणि अविश्रांतपणे दैवी प्रवास करत आहेत.
‘८’ या आकड्याशी संबंधित अवतारी लीला असणार्या भगवंताच्या आठव्या अवताराचे, म्हणजे श्रीकृष्णाचे भक्तीसत्संगांना नित्य कृपाशीर्वाद लाभले आहेत.’
संवादाच्या वेळी पू. ताई पुष्कळ स्थिरतेने, सहजतेने, नम्रतेने (प्रत्येक वेळी त्यांनी पू. काका म्हणणे) आणि अनुसंधानात राहून बोलत होत्या. ‘त्यांचा प्रत्येक शब्द ऐकतांना देवच माझ्याशी प्रत्यक्ष बोलत आहे’, असे मला वाटले. त्या स्वतःविषयी काही सांगत नसून ‘देव त्यांच्याकडून दैवी कार्य कसे करवून घेत आहे’, याविषयी सांगत होत्या.