सुवर्णाक्षरात लिहिला जाईल अयोध्या येथील श्रीराममंदिरातील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा । श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पहाती तो याचि देही याचि डोळा ।।

लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत !

Sanatan Sanstha At Ram Mandir : रामलला पुन्हा राममंदिरात प्रतिष्ठापित होणे ही रामराज्याची नांदीच ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन संस्था

श्रीराममंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !

उत्तरप्रदेश सरकार आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सन्मान !

उत्तरप्रदेश सरकारचे जनसंपर्क अधिकारी आणि ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे प्रतिनिधी यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन !

अयोध्येप्रमाणे संपूर्ण भारताला गतवैभव मिळवून द्यायचे आहे !

‘श्री रामललाच्या भव्य मंदिरामुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त झाले आहे. आता आपल्याला भारताचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याकडे पाहिले जाते.

रामभक्तांनो, शरणागत आणि आर्त भाव वाढवून आपल्या हृदयमंदिरातही श्रीरामरायाची प्रतिष्ठापना करा !

‘प्रभु श्रीरामरायाचे तत्त्व आता अधिकाधिक कार्यरत झाले आहे. रामभक्तांनो, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीला रामभक्तीची जोड देऊन अंतःकरणात भक्तीचे दीप प्रज्वलित करूया.

भगवान श्रीविष्णूच्या देहातील सप्तस्थाने असलेली भारतातील सात मोक्षनगरे !

‘अयोध्या’, मथुरा, मायापुरी (हरिद्वार), काशी (वाराणसी), कांचीपूरम्, अवंतिका (उज्जैन) आणि द्वारका ही भारतातील सात मोक्षनगरे आहेत. यामध्ये ‘अयोध्या’ अग्रस्थानी आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनेविषयीच्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘गुरुमाऊली, तुमचे हे चरण सोडून मला कुठेही जायचे नाही. मला या चरणांमध्ये लवकर विलीन करून घ्या. माझे अस्तित्व नष्ट होऊ दे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती

‘हा केवळ यज्ञ नसून आपल्या जन्माचा मूळ उद्देश ओळखण्याची अनेक जन्मांत एकदाच मिळालेली सुवर्णसंधी आहे,’ असे मला वाटले.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) महानंदा पाटी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !