उत्तम समाज आणि नीतीमान राष्ट्र यांची निर्मिती करणारी भारतीय विवाहपद्धत !
या सर्व गोष्टींचा एकच हेतू ! उत्तम संतती, त्यामुळे उत्तम समाज ! त्यामुळे वैभवशाली सुखी सहजीवन आणि एक बलदंड नीतीमान राष्ट्रनिर्मिती होय!
या सर्व गोष्टींचा एकच हेतू ! उत्तम संतती, त्यामुळे उत्तम समाज ! त्यामुळे वैभवशाली सुखी सहजीवन आणि एक बलदंड नीतीमान राष्ट्रनिर्मिती होय!
ज्याप्रमाणे एक चाकाचा रथ चालू शकत नाही, एका पंखाचा पक्षी उडू शकत नाही, त्याचप्रमाणे पत्नीविरहित पुरुष सर्व कार्यांत निरर्थक ठरतो.
हिंदु विवाहशास्त्राप्रमाणे स्वजातीत विवाह करतांनाही गोत्रविचार महत्त्वाचा आहे. गोत्र म्हणजे वंश, सगोत्र म्हणजे एक वंश. सप्रवर म्हणजेही एक वंश.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधून आपण ‘भारतीय स्त्रीविषयी अनेकविध सूत्रे पहिली, आता त्यापुढील भाग पाहू.
सध्या नोकरी हाच दृष्टीकोन पुढे ठेवून स्त्रीला पुरुषी शिक्षण दिले जाते. नोकरी करणारीच मुलगी हवी; म्हणून तिने शिकून नोकरीला लागावे, पैसे जमवावे, लग्न करावे, तोवर वय केवढे होते ?
२९ जुलैला ‘भारतीय स्त्रीविषयी हिंदुद्वेष्ट्यांकडून चुकीचा प्रचार’, ‘विधात्याने निर्माण केलेली स्त्रीच्या शरिराची रचना’ आणि ‘स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा पुढचा भाग . . .
बौद्धिकदृष्ट्या विचार केल्यास स्त्री पुरुषापेक्षा बुद्धीमान आणि कर्तव्यदक्ष असते, हे सहज दिसेल. नोकरी करणार्या स्त्रियांत बहुसंख्य स्त्रिया अधिक कर्तव्यपरायण आढळतात.
हिंदु जीवनपद्धती आणि राजनीती येथे अनंत काळ टिकणारे अन् संस्कृतीला टिकवणारे शाश्वत तत्त्वज्ञान आहे.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका..
‘गर्व से कहो हम ‘हिंदू’ हैं ।’, असा उद्घोष ऐकल्यावर समाजवाद्यांनी ‘गर्व से कहो हम ‘मानव’ हैं ।’, अशी घोषणा देत ‘आपण व्यापक विचार करतो’, असे दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे…